Dr. Umesh Kamble,Chairman of ASSOCHAM Maharashtra State Development Council

डॉ. उमेश कांबळे यांची असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेचे अध्यक्षपदावर नियुक्ती

मुंबई/नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२५ – देशातील सर्वोच्च व्यावसायिक संस्था असोचॅमने खाद्यतंत्रज्ञान तज्ज्ञ आणि पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक डॉ. उमेश …

pasha patel

पाशा पटेल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या ‘बांबू औद्योगिक धोरणा’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२५:शाश्वत आणि हरित महाराष्ट्राच्या वाटचालीमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून राज्य सरकारने 50 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे महत्त्वपूर्ण …

pasha patel

पाशा पटेल के प्रयासों से महाराष्ट्र की ‘बांस औद्योगिक नीति’ को राज्य मंत्रिमंडल की मंजूरी

पाशा पटेल के प्रयासों से महाराष्ट्र की ‘बांस औद्योगिक नीति’ को राज्य मंत्रिमंडल की मंजूरी मुंबई, 14 अक्टूबर 2025: सतत और हरित महाराष्ट्र …

Mla Kashinath Date

अतिवृष्टीची भरपाई, दुबार पेरणी आणि कांद्याचे बाजार भाव: आ.काशिनाथ दाते यांचा विधानसभेत बुलंद आवाज..

मुंबईः दुष्काळी अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात कधी नव्हे मे महिन्यात पावसाने महापूर आणला. पंचनामे झाले परंतु अद्याप नुकसान भरपाई नाही. …

pasha patel

कांद्याचा वांदा मिटवण्यासाठी आता पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती

कांदा धोरण निश्चिती समितीच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती : शासन आदेश जारी मुंबई: कांदा उत्पादक, ग्राहक आणि सरकार अशा …

पालघरच्या तांड्यावरून आता मुंबईच्या माड्या वाचणार

मुंबईच्या ऑक्सिजनची जबाबदारी पालघर जिल्ह्याने स्वीकारली पालघर : वाढत्या वातावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक कोटी बांबू वृक्षांची लागवड करून …

प्राधान्य कोणाला?आधार किंमत की आठवा वेतन आयोग?-डॉ.सोमिनाथ घोळवे

केंद्र सरकारवरील आर्थिक भार पडत असल्याने शेतकऱ्यांची किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीची मागणी फेटाळली जात आहे. पण दरम्यान, केंद्र सरकारने …

शेतामध्ये रस्त्यासाठी सरकारचा निर्णय

मुंबई: यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता …

NTPC ची राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाची ऐतिहासिक भेट

-आता ऊर्जा निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून बांबू खरेदी होणार सोलापूर : ” पर्यावरण संरक्षणासाठी आता बायोमास आधारित ऊर्जा प्रकल्प ही काळाची गरज …

कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले

अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या …