CAG चा ताशेरा — महाराष्ट्र सरकारने मनरेगाचे मूळ उद्दिष्टच साध्य केले नाही; ₹ १३,९५७ कोटी खर्चूनही कामगार उपाशी

मुंबई, कृषी पर्व वृत्तसेवा : भारताच्या संसदेने संमत केलेल्या मनरेगा कायद्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे — देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला …

बनावट हजेरीपट, गैरव्यवहार — मनरेगात ₹ ११ कोटींचा घोटाळा; ₹ ५२ लाख बोगस हजेरीने काढले

मुंबई/नाशिक, कृषी पर्व वृत्तसेवा : गरिबांसाठीच्या योजनेत गरीबांचेच पैसे लुटले जातात — हे वाक्य जड वाटते, पण भारताच्या नियंत्रक व …

२७% कामे सुरूच नाहीत — ₹ ५४२ कोटींचे दायित्व प्रलंबित; मनरेगाची यंत्रणा सुस्त

पुणे/औरंगाबाद, कृषी पर्व वृत्तसेवा : मनरेगाअंतर्गत मंजूर झालेली कामे प्रत्यक्षात होतच नाहीत, हे महाराष्ट्राचे एक कटू वास्तव आहे. भारताच्या नियंत्रक …

₹ ३५ कोटींची मजुरी थकली — विलंब भरपाईही नाकारली; लाखो कामगार अंधारात

मुंबई/नागपूर, कृषी पर्व वृत्तसेवा : रानात राबणाऱ्या हाताला वेळेवर मजुरी मिळावी, यासाठी मनरेगा कायदा स्पष्ट तरतूद करतो. पण महाराष्ट्रात हे …

मनरेगाची हमी कागदावरच — केवळ ८.७% मजुरांना मिळाले १०० दिवसांचे काम

मुंबई/पुणे, कृषी पर्व वृत्तसेवा : महाराष्ट्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) कागदोपत्री भव्य दिसते, पण प्रत्यक्षात लाखो …

धरणाच्या पाण्यातील अदृश्य जगाचा शोध! विसापूर धरणातील सूक्ष्म जलजीवांच्या संशोधनाने डॉ. भालसिंग यांना पीएच.डी.; जलस्रोत संवर्धनाच्या अभ्यासाला नवी दिशा

संशोधन विशेष | पर्यावरण व जलसंपदा वार्ताहर, अहिल्यानगर | मार्च, २०२६ अहिल्यानगर, मार्च : डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म जलजीवांचा — …

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित …

आई “आई” असते — एका संघर्षाची प्रेरणादायी कहाणी : डॉ. नानासाहेब थोरात

एक असाहय आई… एक झुंजणारी संशोधक… आणि एक बदललेलं आयुष्य. ब्राझीलच्या खेड्यातून युरोपच्या प्रयोगशाळेपर्यंतचा हा अविश्वसनीय प्रवास आहे — फक्त …